विजेच्या तारांचे घर्षण, एका ठिणगीने शेतातला 30 एकर ऊस जळून खाक!

Friday, December 21, 2018

लातूर, 21 डिसेंबर : लातूर तालुक्यातल्या एकुरगा गावात उसाला लागलेल्या आगीत 30 एकर ऊस जळून खाक झाला. विजेच्या तारांच्या घर्षणाने ठिनगी पडली आणि त्या ठिणगीने आग लागली आणि पाहता पाहता उभ्या शेतातला ऊस जळून गेला. शेतकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र उसाचं पाचकट असल्याने आग लवकर पसरली.

No comments:

Post a Comment